रवीची किरणे आणि मशाल निवडणुकीत “उजेड” पडणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर आपली निवड व्हावी म्हणून गेल्या चार-पाच वर्षांपासून “देव पाण्यात घालून” बसलेल्या रविकिरण इंगवले यांना…

Read More

टीम इंडियासंदर्भात BCCI काय निर्णय घेणार?

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आशिया कप २०२५ स्पर्धा होणार की नाही, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यासंदर्भात आता…

Read More

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? खासदार मोहिते पाटलांचं सूचक विधान

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.(nationalists) या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज…

Read More

पवारांचे दोन निष्ठावान शिलेदार प्रदेशाध्यपदासाठी चर्चेत; पद कुणालाही मिळालं तरी, गणित फायद्याचचं

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन काल (दि.10) पुण्यातील बालगंधर्व रंग मंदीरात पार पडला. यावेळी विविध नेत्यांनी भाषणं ठोकली.…

Read More

बच्चू कडूंची प्रकृती ढासळली, राजकीय हालचालींना वेग

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांचे वजन…

Read More

“जयंत पाटील राजकारणातून संपलेला विषय, दिवा विझताना जसा..”, पडळकरांची जहरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा आज पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…

Read More

‘मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही…’, शरद पवारांची सडकून टीका!

मध्य रेल्वेवरील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी रेल्वे अपघात घडला. या अपघातात धावत्या ट्रेनमधून पडून काही…

Read More

फडणवीसांच्या धक्क्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव? ‘त्या’ बदल्यांना स्थगिती नाही तर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील निकटवर्तीय भाजप मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांना जोरदार धक्का दिला आहे.…

Read More

चंद्रकांत पाटलांनी डाव साधला…: शरद पवार गटाला बडा नेता गळाला लावला

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे जिल्हाउपाध्यक्ष…

Read More

‘मोदी सरकारची ११ वर्षे, फक्त प्रचार, पण…; मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून ठाण्यानजीक दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलिस…

Read More