चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल, शुबमन गिलने नाणेफेकीवर दिली प्रतिक्रिया…

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे रंगत असून, भारतीय संघाने यावेळी संघ रचनेत तीन बदल करत नव्या शक्यतांना संधी…

Read More

१२४ गावांतील सरपंच पदाचे आरक्षण बदलले – जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण तयार होणार!..

कोल्हापूर जिल्ह्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील १२४ गावांमध्ये सरपंच पदासाठी आरक्षणात मोठ्या प्रमाणावर फेरबदल…

Read More

गोकुळ दूध संघाची निवडणूक लढत महायुतीमध्येच!

महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे पडसाद आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) राजकारणावर स्पष्टपणे उमटताना दिसत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या…

Read More

शिरसाट यांच्या बंगल्यासमोर मध्यरात्री गोंधळ; एका तरुणाकडून दगडफेक

छत्रपती संभाजीनगरमधून एका खळबळजनक घटनेची माहिती समोर आली आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय वातावरण तापले असतानाच, आता मंत्री संजय शिरसाट…

Read More

वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक विक्रम!१५ वर्षे जुना विक्रम मोडून यशाची नवी शिखरं पादाक्रांत

भारतीय युवा संघातील फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या…

Read More

इचलकरंजीत मेफेड्रॉनसह मोठा अंमली पदार्थ साठा जप्त – ‘मिशन झिरो ड्रग्ज’ मोहिमेअंतर्गत कारवाई…

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी शहर अंमली पदार्थांचे केंद्र बनते आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी मोठी घटना समोर आली…

Read More

राष्ट्रवादी नेत्याचा निर्घृण खून; पाच तुकडे करून मृतदेह नदीत फेकला……!

रांगोळी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्ह्यातील रिंगोळी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते लखन आण्णाप्पा बेनाडे (वय ३२, रा. रिंगोळी,…

Read More

पश्चिम बंगालमधील स्थितीवर पंतप्रधान मोदींचा कठोर हल्लाबोल: जनतेला भाजपकडून बदलाची आशा….

दुर्गापूर (पश्चिम बंगाल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सध्याच्या स्थितीवर टीका करताना टीएमसी सरकारवर जोरदार निशाणा साधला. दुर्गापूर…

Read More

एकटा ‘जड्डू’ इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अडला – लढाई हरली, पण मनं जिंकली

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या सामन्याचा शेवट भारतीय चाहत्यांसाठी हृदयद्रावक ठरला. 193 धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना…

Read More

इस्लामपूर शहराचे नाव आता ‘ईश्वरपूर’ होणार; केंद्र शासनास प्रस्ताव सादर…

इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली ..या शहराचे नाव ईश्वरपूर असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास ,राज्य शासनाच्या शिफारसी सह सादर करण्यास मान्यता…

Read More